शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कृपा करुन माझ्यावरील निर्बंध हटवा - रविंद्र गायकवाड

By admin | Updated: April 7, 2017 11:07 IST

शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी पत्र लिहित चप्पलमार घटनेबाबात खेद व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या चप्पल मारहाणीच्या घटनेबाबात खेद व्यक्त केला आहे. सोबत एअरलाइन्सकडून त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदीही हटवण्याची विनंती केली आहे. दरम्यान एअर इंडियाकडून अद्यापही गायकवाड यांच्यावर बंदी कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
गायकवाड यांनी अशोक गजपति राजू यांनी लिहिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, 23 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेवर खेद व्यक्त करतो. घडलेला प्रकार हा जाणूनबुजून करण्यात आलेला नव्हता, की ज्यामुळे परिस्थितीत बिघाड होईल. शिवाय, झालेल्या घटनेला कोण जबाबादार हे संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल. मात्र, या घटनेच्या उदाहरणावरुन भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, हेदेखील निश्चित केले पाहिजे. 
 
एअललाईन्सकडून लावण्यात आलेल्या बंदीमुळे आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडू शकत नसल्याचंही गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे. या  पार्श्वभूमीवर विमान प्रवेशबंदी हटवण्यासाठी त्यांनी अशोक गजपति राजू यांना विनंती केली आहे. 
तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत गायकवाड कर्मचा-यांची बिनशर्त माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील विमान प्रवेश बंदी हटवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.