शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

‘समृद्धी’विरोधात याचिका , शेतकरी संघर्ष समिती उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 5:31 AM

तालुक्यातील २७ गावांतील शेतकरी, आदिवासी, भूधारकांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्यामार्फत समृद्धी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

शहापूर : तालुक्यातील २७ गावांतील शेतकरी, आदिवासी, भूधारकांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्यामार्फत समृद्धी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये राज्यसरकारने पारित केलेला महाराष्टÑ महामार्ग अधिनियम, २०१६ आणि त्यातील तरतुदींना आव्हान दिले आहे. हा कायदा घटनाबाह्य असून केंद्र शासनाचा भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे जाहीर करून तो मिळण्याची मागणी याचिकेत केली आहे. या महामार्गाला सुरु वातीपासूनच शेतकºयांचा विरोध आहे. त्यासाठी धरणे, मोर्चा, आंदोलने अशा मार्गाने विरोध झाला. असे असूनही शेतकºयांकडून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. ‘समृद्धी’साठी देखील ‘महसूल शेतकºयांच्या दारी’, असे अभियान राबवण्यात आले.शहापुर तालुक्यातील २७ गावांनी प्रकल्पाविरोधात ठराव देऊन तसेच शेकडो शेतकºयांनी, भूधारकांनी लेखी हरकती देऊनही त्यांना सरकारी अधिकाºयांनी सुनावणीची कुठलीही संधी दिलेली नाही. त्यामुळे पेसा कायद्याचे देखील सरकारने उल्लंघन केले आहे. जमीन मालकाची संमती नसतानाही जबरदस्तीने आणि पोलिसी बळाचा वापर करून धमकावून सह्या घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही जनिहत याचिका दाखल करण्यात आल्याचे संघर्ष समितीचे विनायक पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय