विशेष म्हणजे सर्वाधिक जीएसटी परतावा महाराष्ट्रालाच दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही आतातरी केंद्राकडे बोट दाखवू नका, असा टोलाही लगावला. ...
कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. ...