लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ? - Marathi News | Gadchiroli Medical College cannot get professors; how will quality doctors be produced? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ?

Gadchiroli : कंत्राटी प्राध्यापकांकडूनच भावी डॉक्टरांना धडे, अध्यापन कार्यात अडथळा ...

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही - Marathi News | Pune Ganpati Visarjan procession Ganesh Mandal officials and police could not reach a solution in the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही

पोलिसांसाठी कोणतेही मंडळ महत्त्वाचे व कोणतेही मंडळ कमी महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी सर्व मंडळ सारखीच आहेत ...

राज्यात नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण करणार - Marathi News | An authority will be set up for the revival of rivers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण करणार

प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. ...

चारगावजवळ भीषण अपघात ! वरोरा येथे एसटी उलटली; वाहक ठार, १८ जखमी - Marathi News | Terrible accident near Chargaon! ST overturns in Warora; Driver killed, 18 injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चारगावजवळ भीषण अपघात ! वरोरा येथे एसटी उलटली; वाहक ठार, १८ जखमी

वरोरा-चिमूर मार्गावरील अपघात : वाहक ठार, चालकासह १८ प्रवासी जखमी, जखमींना चंद्रपूरला हलविले ...

एसटीचे डेपो ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणार...; सुधारित धोरणास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी - Marathi News | ST depots to be leased for 98 years Cabinet approves revised policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे डेपो ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणार...; सुधारित धोरणास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

या कालावधीवाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभेल, असा विश्वास सरकारला आहे. या धोरणानुसार खासगी भागीदारांना बसस्थानकांच्या पुनर्विकासाचे हक्क दिले जातील. ...

काँग्रेस पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का? राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार - Marathi News | Will there be a discussion on the deteriorating state of the Congress party? At least 250 office bearers from across the state will come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का? राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रित करण्यात आले आहे ...

"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट - Marathi News | Distribution of Chief Minister's Fund cannot be monitored: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट

माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागून जनतेला निधीच्या व्यवहारांची माहिती मिळू शकते, असेही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. ...

'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार - Marathi News | 'Mahadevi' Elephant will return in kolhapur, 'Vantara' help for preparing to set up a rehabilitation center for elephants near Nandani Math | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार

विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं वनतारा इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...

शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Raise the voice of 1-day Mumbai bandh for farmers; Bachchu Kadu meets MNS Raj Thackeray on 'Shivatirth' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.  ...