Agriculture: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
Pandharpur: सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ...
Devendra Fadnavis: शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या काँग्रेस सरकारमधून ४० आमदारांसह बाहेर पडत पुलोदचा प्रयोग केला व जनसंघासोबत सरकार स्थापन केले होते, ते काय होते, मुत्सद्देगिरी की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
Money: महाराष्ट्रासह अनेक राज्य भांडवली खर्चाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने पैसा पाठवूनही राज्यांनी ताे खर्च केलेला नाही. बॅंका ऑफ बडाेदाच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ...