Tejashwi Satpute & Kishore Raktate: माझ्या आणि माझ्या बायकोत अनेक विषयांमध्ये लग्नापूर्वी आणि आताही मतभेद होतात; पण, आमची मतभेदांची चर्चा कधीच मनभेदाकडे जात नाही. बायकोला जी प्रतिष्ठा मिळते, ती ज्या पदावर काम करते, त्याचा मला त्रास होत नाहीच; उलट अभि ...
Maharashtra: ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. ...
Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. ...