राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठास १४ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील सुमारे १० हजार मीटर जमीन देताना रास्त व पारदर्शी पद्धतीचा ...
जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
कर्जमुक्तीनंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगराच्या वेशात विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. ...
गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु आहे. ...
सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर सध्या एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापौरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच ...