केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार ...
पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते. ...
बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली. ...
ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित ...
सांडपाणी व प्रदूषणामुळे सदैव डोईवर राहणाऱ्या चंद्रभागेच्या पावित्र्याच्या मुद्द्याचे ओझे... लाखोंची गर्दी व त्या गर्दीमुळे नेहमीच उभा राहणारा नैसर्गिक विधीच्या जागेचा प्रश्न, ...
मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाला एक विशिष्टपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे. त्याला वारीचे आकर्षण आहे. टाळ विठ्ठल, नाद विठ्ठल... विठ्ठलचि अवघ्या चराचरी... ...
मुख्यमंत्रिपद खूप मोठे असले तरी या पदाच्या निमित्ताने येणारे ताणतणाव, व्यग्रता यातून ते फारसे सुखावह नाही तर प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर आणि मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांवर हवेचे कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे, असा अंदाज भारतीय ...
दरनिश्चिती समितीने केलेल्या शिफारशीनुसार मेट्रो-१ ने तिप्पट भाडेवाढीचे कोष्टक मेट्रोच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना प्रस्तावित भाडेवाढीला सामोरे ...