याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद ...
पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पाऊस जोमाने सक्रिय झाला आहे. मुंबई आणि उपनगरांत रविवार रात्रीपासून ...
साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ...
राज्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड तयार करून त्यांची ‘सरल’ या संगणकीय कार्यक्रमाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे ...
मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांसाठी फाशीची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमन याने केलेली ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळताना अवलंबिण्यात ...
पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी दुपारी २च्या सुमारास भर वर्दळीच्या महात्मा गांधी ...
चंद्रभागेच्या वाळवंटात एका वारकऱ्याच्या हातातील लोखंडी भगव्या पताकाला विजेचा धक्का बसल्याची खबर पसरताच भाविकांमध्ये घबराट निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली ...
राज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवरच एलबीटी कायम ठेवण्यासाठी अधिसूचना काढली असली, तरी हा प्रयत्न अयशस्वी ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. ...
महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्वांत मोठ्या मोबाइल आॅपरेटर असलेल्या आयडिया सेल्युलरने १ हजार ग्राहक सेवा केंद्रे सुरू केली आहेत. अशा प्रकारे १ हजार केंद्रे सुरू करणारी ...