जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. ...
राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम ...
ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या मातृकृपा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ...
पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने टेमघर येथील माजी नगरसेवकाच्या ब्लॉकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ...
एकता कॉलनीतील एका महिलेने पाच महिन्याच्या तान्हुलीसह नजिकच्या खैरलांजी येथील तलावात उडी घेतली. आईला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र चिमुकलीचा मृत्यू झाला. ...
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...