मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीत गैरव्यवहार झाला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा ...
बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांना चाप लावण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय कायद्यात सुधारणा प्रस्तावित केली जाणार आहे. त्यानुसार कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे, ...
एसटी महामंडळाने १00 हायटेक बसेस ‘लीज’वर (ठरावीक काळ किंवा मुदतीवर) घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र चार महिने उलटल्यानंतरही ...
ईशान्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या बांगलादेशच्या भागावर असलेल्या खोल न्यून (कमी) दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून (डिप डिप्रेशन) त्याचे रूपांतर ‘कोमेन’ चक्रीवादळात झाले आहे. ...
संमेलन मग ते कुठलेही असो, त्याच्या आयोजनामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात आणि मग आयोजकांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नाट्य परिषदेच्या ...
ज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती. ...
वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्या मराठवाड्याला विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करीत विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आवाज बुलंद केला. ...
अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरचे दोन्ही कालवे बंद करून अखेर गुरुवारी भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. धरणात हंगामातील सर्वात मोठी आवकही नोंदविली गेली. ...
जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. ...
राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम ...