एकाच घरात राहायचे आणि आरोप करायचे, हे शिवसेनेचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवरून युतीचा फेरविचार झाला तरी ...
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत ...
जात्याला ईश्वर मानून त्याच्या साक्षीने म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आजच्या यंत्र युगात नामशेष होत असताना एक, दोन नव्हेतर चारशे ओव्या मुखोद्गत करून अनसूयाबाई कंटुले यांनी ...
नियोजित मोपा विमानतळाला होणारा तीव्र विरोध, तेरेखोलच्या गोल्फ कोर्सविरोधात सुरू असलेले आंदोलन, अल्प जमीन क्षेत्राचा मुद्दा पुढे काढून कुंकळ्ळी येथे येणाऱ्या ...
स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर तृतीय वर्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी रात्री स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले़ ...