ऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून, ...
मी मुख्यमंत्र्यांचा ‘फॅन’ असून एकदा तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त करून, सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या ...
केंद्र शासनाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेला आर्थिक साह्ण न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील या योजनेंतर्गतच्या ...
राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ...
सर्व प्रकारची दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, मादक द्रव्ये व औषधांचे उत्पादन, विक्री व सेवनावर संपूर्ण राज्यात बंदी आणावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
पाच टक्के दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणातील गुन्हेगार ...
पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात होवू देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली असल्याने पाकिस्तानसाठी महाराष्ट्राची दारे बंदच राहणार असल्याचं कळते आहे ...
गेल्या काही दिवसापूर्वी फाशी देण्यात आलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनविषयी ट्विट करणारा अभिनेता सलमान खान वेडा आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...