महाराष्ट्राला साहित्य, लोककला-संस्कृती आणि साहित्याचा उतुंग वारसा लाभला असून, मुंबई आर्थिकबरोबरच देशाची सांस्कृतिक राजधानीदेखील आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर ...
आखातामध्ये भारतीय व विशेषत: मराठी नागरिक मोठ्या संख्येने असून तिथेही घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या आखाती देशातील गणेशभक्तांसाठी आखातीमराठीडॉटकॉम ...
वाल्मिकी-मेहतर समाजाला सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगाराच्या नियुक्तीमध्ये लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा पद्धत कायम ठेवण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या वतीने २०१५ वर्षाकरिता श्री गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक मंडळांनी स्पर्धेकरिता पूर्ण भरलेले अर्ज १८ सप्टेंबरपर्यंत ...
गेल्या दीड महिन्यापासून पावसाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या पुणेकरांबरोबर जिल्हा व राज्यातील नागरिकांना निसर्गाने गेल्या काही दिवसांपासून दिलासा दिला आहे़ ...