गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. ...
गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी ...
राज्यात दुष्काळसदृशस्थिती असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांकडील कृषी कर्जाला स्थगिती देताना त्यावरील व्याज माफ केले जाईल आणि वीज बिल वसुलीलादेखील स्थगिती दिली जाईल ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा ...
शीना बोराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने महाराष्ट्रातील विविध जागांची पाहणी केली होती. त्यानंतर तिने यासाठी रायगडची निवड केली. ...
मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून तुरुंगात असलेली साध्वी प्रज्ञासिंह दोषी असल्यास तिला फासावर चढवावे आणि जर दोषी नसेल तर तिची मुक्तता करावी, ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चार कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक ...