स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा ...
शीना बोराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने महाराष्ट्रातील विविध जागांची पाहणी केली होती. त्यानंतर तिने यासाठी रायगडची निवड केली. ...
मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून तुरुंगात असलेली साध्वी प्रज्ञासिंह दोषी असल्यास तिला फासावर चढवावे आणि जर दोषी नसेल तर तिची मुक्तता करावी, ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चार कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक ...
फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा म्हणून यापूर्वी प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला राजकीय वळण लागले. ...
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली. ...
बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही. ...
सांताक्रुझ पश्चिमेकडील दौलतनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोन पुनर्वसन इमारतींमध्ये रहिवाशांनी अनधिकृतपणे घुसखोरी केली आहे. त्यामुळे घुसखोरी ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली. ...
राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने ...