महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात ...
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात ...
छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात साध्या वेशात आलेल्या सुमारे सहा नक्षलवाद्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची गोळ््या घालून ...
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली. ...
मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी ...
‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव ...
२०२५ सालापर्यंत बंदरांची क्षमता वर्षाला १ हजार ४०० दशलक्ष टनांहून ३ हजार दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट सागरमाला या राष्ट्रीय प्रकल्प आराखड्यात आहे. ...
५३ व्या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यावर्षी एकूण ७३ चित्रपट सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरिता खालील १० चित्रपटांची नामांकने जाहीर करण्यात येत आहेत. ...
५३ व्या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यावर्षी एकूण ७३ चित्रपट सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरिता खालील १० चित्रपटांची नामांकने जाहीर करण्यात येत आहेत. ...