राज्यात अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आपण पहिल्यांदा अनुभवत आहोत.त्यामुळे या दुष्काळाच्या संकटावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी मिळून मात करुया ...
मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व सत्तेतील पदाधिकारी यांच्यावर द्वेष, तुच्छता आणि सामाजिक असंतोष निर्माण करणारी विधान करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरणार आहे. ...
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
दुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली. ...
होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली. ...