मुंबईत कुलाबा येथील लष्कराची जमीन आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीस देण्यासंबंधीच्या कथित घोटाळ््यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव देशमुख निलंगेकर यांनाही आरोपी करण्याचा ...
‘गोंदिया जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. एवढेच नाही, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे ...
‘नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात ती डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे, ...
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात ...
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात ...
छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात साध्या वेशात आलेल्या सुमारे सहा नक्षलवाद्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची गोळ््या घालून ...
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली. ...
मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी ...
‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव ...
२०२५ सालापर्यंत बंदरांची क्षमता वर्षाला १ हजार ४०० दशलक्ष टनांहून ३ हजार दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट सागरमाला या राष्ट्रीय प्रकल्प आराखड्यात आहे. ...