लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी मिरजेतील कृष्णेच्या पात्रातून रेल्वेच्या कोट्याचे पाच एमएलडी ...
निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) संशयित आरोपी समीर गायकवाडकडे शुक्रवारी दुसऱ्यांदा कसून चौकशी केली. ...
कन्नड तालुक्यातील जवळी (बु.) येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ११ एप्रिलला ही घटना घडली. ...
मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली धक्काबुकी आणि मारहाणप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला ...
‘हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता हैं,’ असा लाखमोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील ...
रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत दोन सख्ख्या भावांसाठी दोन डमी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. डमी म्हणून बसलेल्या दोघांसह एकूण सात ...
बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले असून, ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून विविध परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्याची ...