गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील युवक बशा उर्फ मनसुख विश्रांत चव्हाण व सुरेश या बंधुंनी कर्ज काढून पिकविलेले डाळिंब आखाती देशात पोहोचले आहे़ ...
अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे ...
व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे. ...
सकाळ ग्रुपच्या संचालक लीला परुळेकर यांच्या बँक खात्यांमध्ये आणि शेअर्स हस्तांतरणात मार्च २०१० नंतर झालेल्या उलाढालीचा तपास ३१ मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने ...
‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले ...
बेलगाम औषध खरेदी केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक संचालक (खरेदी कक्ष) तथा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
हुंडा प्रथा बंद होण्यासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी गावागावांत सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी शिवसेनेतर्फे ...
नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी ...
शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे ...