राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट ...
मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ...
सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी ...
चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश ...
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील युवक बशा उर्फ मनसुख विश्रांत चव्हाण व सुरेश या बंधुंनी कर्ज काढून पिकविलेले डाळिंब आखाती देशात पोहोचले आहे़ ...
अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे ...
व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे. ...