मुंबई, पुण्यानंतर महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विद्यमान आयुक्त प्रभात रंजन ...
दुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील ...
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक क्रांती झाली आहे. अशा सोहळ्यात विवाह करणाऱ्या एससी व एसटी प्रवर्गातील जोडप्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तर खुल्या ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारी उष्णतेची लाट रविवारी काही प्रमाणात ओसरली असून अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल ...
भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील ...
पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी ...
गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली ...
येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहामजली प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी भीषण आग लागली़ त्यात तिसऱ्या मजल्यावरील ...
नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह झेंडीगेट येथील तरुणाचा होता. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत ...
विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यावर्षी दुष्काळामुळे बंद पडला. ...