नव्याने तयार झालेल्या कु़डाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. ...
दुष्काळझळा आणि उष्णतेच्या लाटेमध्ये अवघे राज्य होरपळत आहे. तथापि, मॉन्सून सरी कोसळण्यासाठी १० जूनपर्यंत तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केरळमध्ये १ जूनला तर मुंबईसह ...
दिवसभर पोटासाठी राबराब राबायचे अन् रात्री हंडाभर पाण्यासाठी जागायचे, असा नित्यनियम आष्टी तालुक्यातील जोमदार तांडा येथे दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावात एकही हातपंप सुरू ...
कामगार करारातून १२ कलमे वगळू नयेत. त्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत २६ एप्रिल रोजी एक दिवसीय रजा आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ...
राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या ...
महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळी भागांतील जनतेला पिण्यासाठीही पाणी मिळत नसताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांसाठी लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असूनही राज्य ...