विरोधी बाकावर असताना गिरणी कामगारांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या सरकारने सत्तेत आल्यानंतर वर्षभरात गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने ...
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी स्मारक रुग्णालय (आय. जी. एम) राज्य सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतल्याची माहिती इचलकरंजी नगर परिषदेने ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. ...
महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी ...
खरी कॉर्नर येथील छायाचित्रकार आनंदराव दत्तात्रय चौगले (६५) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपाचे नेते व नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला असला, तरी ‘फक्त पिण्यासाठी ...
खैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड ...
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास नि:शुल्क प्रसूती सेवा दिली जात आहे. ...
सिंहस्थ कुंभपर्वात विवाह मुहूर्त नसल्याचे सांगितले जात असताना, कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या नाशिकमध्ये मात्र, या काळातही लग्नांचा बार नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात उडणार ...