घटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यात स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक विकास मंडळे केवळ अनुशेष दूर करण्यासाठी नाहीत, तर राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ...
विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम याने मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर ८० कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद ...
पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पाऊस जोमाने सक्रिय झाला आहे. मुंबई आणि उपनगरांत रविवार रात्रीपासून ...
साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ...
राज्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड तयार करून त्यांची ‘सरल’ या संगणकीय कार्यक्रमाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे ...
मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांसाठी फाशीची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमन याने केलेली ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळताना अवलंबिण्यात ...
पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी दुपारी २च्या सुमारास भर वर्दळीच्या महात्मा गांधी ...