माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कागदांचा कमीतकमी वापर करून बहुतांश कामे आॅनलाइन पद्धतीने व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच दृष्टीने शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद ...
दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात ...
वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये ...
पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान झाडात लपून बसलेला होमगार्ड सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक जमले असून केवळ एका अफवेमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून एक भाविक मृत्यूमुखी पडल्याचे तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...