देशात विविध धर्मीयांत परस्पर सामंजस्य, प्रेम, बंधुभाव व सद्भावना कायम राहावी, या उद्देशाने ‘अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद’च्या वादग्रस्त जागेवर सर्वसमावेशक असे ...
शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण ...
कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून ...
भारतीय जनता पार्टीचा पसारा वाढत आहे. पक्ष मोठा होत आहे. मात्र या प्रक्रियेत वर्षानुवर्षे निष्ठावंत राहिलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही ...
नगरसेवकाने त्या पदाच्या त्याच्या वर्तमान कालावधीच्या पूर्वी केलेल्या बेकायदा बांधकामाबद्दल त्याला अपात्र ठरविता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे ...
कसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र ...
स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भर न्यायालयात सरकारवरच टीका करून वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे ...