लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३३ कोटी लोकांना ‘दुष्काळ’झळ - Marathi News | 33 crore people 'drought' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३ कोटी लोकांना ‘दुष्काळ’झळ

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील १० राज्यांच्या २५६ जिल्ह्यांतील ३३ कोटी लोकांना या वर्षी भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही माहिती ...

शिक्षण मंडळाचे वादग्रस्त अध्यक्ष अखेर निलंबित - Marathi News | The controversial president of the Board of Education is finally suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण मंडळाचे वादग्रस्त अध्यक्ष अखेर निलंबित

अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढता ...

भगवान महावीर जगातील सर्वांत मोठे पर्यावरणवादी - Marathi News | Lord Mahavira is the world's largest environmentalist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान महावीर जगातील सर्वांत मोठे पर्यावरणवादी

भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ४२ वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकाने ...

‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन अयोध्येत वादग्रस्त जागेवर उभारावे’ - Marathi News | 'World-wide Shriram Humanity building should be built on controversial land in Ayodhya' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन अयोध्येत वादग्रस्त जागेवर उभारावे’

देशात विविध धर्मीयांत परस्पर सामंजस्य, प्रेम, बंधुभाव व सद्भावना कायम राहावी, या उद्देशाने ‘अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद’च्या वादग्रस्त जागेवर सर्वसमावेशक असे ...

बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच! - Marathi News | TDS is too much in bottled water! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण ...

हजारावर मजुरांनी सोडले गाव! - Marathi News | Thousands of laborers left the village! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारावर मजुरांनी सोडले गाव!

कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून ...

लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा - Marathi News | In Latur, only 25 lakh liters of water supply from 50 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते. ...

...तर ‘मिस कॉल’वाल्यांची काय पत्रास? - Marathi News | What is the message of 'Miss Call'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ‘मिस कॉल’वाल्यांची काय पत्रास?

भारतीय जनता पार्टीचा पसारा वाढत आहे. पक्ष मोठा होत आहे. मात्र या प्रक्रियेत वर्षानुवर्षे निष्ठावंत राहिलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही ...

बांधकाम व कारवाई समकालीन हवी - Marathi News | Construction and action should be contemporary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम व कारवाई समकालीन हवी

नगरसेवकाने त्या पदाच्या त्याच्या वर्तमान कालावधीच्या पूर्वी केलेल्या बेकायदा बांधकामाबद्दल त्याला अपात्र ठरविता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे ...