१९९२च्या जातीय दंगलीमध्ये एका मुसलमान दाम्पत्याची हत्या करणाऱ्या चौघांच्या जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. सरकारी वकिलाने सर्व आरोप सिद्ध ...
राज्यातील काही भागांतील किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच येत्या ७२ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे. ...
परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात ...
भूवैकुंठ म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे आध्यात्मिक शहर आहे़ पांडुरंगाचे दर्शन सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी तनपुरे महाराजांच्या याच मठात यशस्वी आंदोलन केल़े ...
अवजड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहेत का, त्याची निकषाप्रमाणे तपासणी करून आरटीओ कार्यालयांकडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यात ‘पीयुसी’ ...
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये १ कोटी ११ लाख जेष्ठ नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. केंद्र शासनाने निराधार व गरीब ज्येष्ठांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार प्रतीव्यक्ती २०० रूपये देत ...
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ...