भूवैकुंठ म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे आध्यात्मिक शहर आहे़ पांडुरंगाचे दर्शन सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी तनपुरे महाराजांच्या याच मठात यशस्वी आंदोलन केल़े ...
अवजड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहेत का, त्याची निकषाप्रमाणे तपासणी करून आरटीओ कार्यालयांकडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. यात ‘पीयुसी’ ...
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये १ कोटी ११ लाख जेष्ठ नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. केंद्र शासनाने निराधार व गरीब ज्येष्ठांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार प्रतीव्यक्ती २०० रूपये देत ...
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ...
मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे पूर्ण विभाग; विशेषत: ग्रामीण भाग आर्थिक मागासलेपणाच्या वाटेवर चालला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, घटलेली ...
भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल ...
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली, या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ...
येथील आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या २६ आरोपींपैकी २५ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून ...
गेले वर्षभर भाजपा व शिवसेनेमध्ये मोठा व लहान भाऊ यावरून सुरू असलेल्या संघर्षाला कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालाने पूर्णविराम न देता भाऊबंदकी कशी वाढेल, अशी फोडणी मिळाली आहे. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले. ...