ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना उमरखेड मार्गावरील साई मंदिरसमोर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
यावल येथील जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबाह्य परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक ...
भीषण पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या लातूर शहराला परभणी जिल्ह्यातील दूधना (ता. सेलू) प्रकल्पातून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी ...
भीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे. ...
मुंबईतील एका जोडप्याने नांदेडाच्या सिडको भागातील सुनीता बालगृहातून दहा दिवसांचे एक बाळ १ लाख ८० हजार रुपयांत विकत घेतल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे ...
तानसा अभयारण्य परिसरातील बलवंत नाल्याजवळील मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली नसून, तिच्या प्रवाह नियंत्रण व्यवस्थेच्या ठिकाणी जे एक छोटे झाकण आहे ...