राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला ...
उपनगरात दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि ट्रेनच्या सेवांवर पडणारा ताण पाहता नवे रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली ...
उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही ...
मिरजेतून २५ लाख लीटर पाणी घेऊन ‘जलपरी’ एक्स्प्रेसची चौथी खेप शुक्रवारी रात्री लातूरला पाठविण्यात आली. नदीतील जॅकवेल व रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून उच्च क्षमतेच्या ...
काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते ५ ते ७ मे या काळात मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. ...