मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ३ जखमी झाले आहेत. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ३ जखमी झाले आहेत. ...
बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक महिन्यापासून मानसिक तणावात जगणाऱ्या एका व्यक्तीने अडीच वर्षाच्या चिमुकलीसह गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली ...
दुष्काळाशी लढतांना शेतीसाठी बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरी आणावी आणि सिलिंडरचा स्फोटात या रकमेसह संसारपयोगी वस्तूच्या क्षणार्धात चिंधड्या उडाव्यात. ...
२ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कुर्डूवाडी शहरात राबविलेली शहर स्वच्छता मोहीम, घनकचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया तसेच शौचालय व्यवस्थापन ...
राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला ...
उपनगरात दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि ट्रेनच्या सेवांवर पडणारा ताण पाहता नवे रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली ...