जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. हरीश रामेश्वर मानधना यांचे शनिवारी सायंकाळी ...
दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा ...
बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या वादावादीमधून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या ...
हंडाभर पाण्यासाठी तळणेवाडी (ता. गेवराई) येथे एका महिलेला शनिवारी आपल्या प्राणास मुकावे लागले. पाणी शेंदताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. तालुक्यात आतापर्यंत पाच जणांना ...
राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे ...
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी लातूरच्या पाणीटंचाईसाठी सुरू असलेल्या जलयुक्त चळवळीच्या कामांसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी जलयुक्तच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. ...
मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील माचणूर येथील सरपंच सुनील पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ शनिवारी रात्री 8 वा. अंदाजे सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने ...