Maharashtra (Marathi News) पुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त ...
सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारंजा तालुक्यातील चिंचोली येथील रुपचंद डोंगरे ...
तत्काळ आरक्षण करण्यासाठी ओळखपत्र सादर करण्याची अट रेल्वे मंत्रालयाने शिथिल केली. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असून ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सीआयएसएफ जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील ...
१ सप्टेंबरपासून अंमलबजावणी ; रेल्वे प्रवाशांना दिलासा. ...
जिल्हा रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे नामकरण. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाहीसारखं वाटते, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या स्नेहल आंबेकर यांनी केले आहे. ...
आघाडी सरकारने विदर्भ मराठवाड्याच्या शेतक-यांवर अन्याय करताना पात्र शेतक-यांना कर्ज दिलंच नाही व स्वत:च्याच अपात्र संस्थांना कर्जमुक्त केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केला ...
मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत तरी मेट्रोचे दर 'जैसे थे'च राहणार आहेत. ...
शहरातीलदीनदयालनगरात लुटमार व झटापटीत झालेल्या गोळीबारात शेख अकिल रहेमान (वय ३५, पंधरा बंगला, भुसावळ) हा सैन्यातील जवान ठार झाला. ...