आघाडी सरकारने विदर्भ मराठवाड्याच्या शेतक-यांवर अन्याय करताना पात्र शेतक-यांना कर्ज दिलंच नाही व स्वत:च्याच अपात्र संस्थांना कर्जमुक्त केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केला ...
फडणवीस सरकारमागील वादांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नसून राज्यातील कृषी खात्याने खरेदी केलेल्या सारा यंत्रात तब्बल १२५ कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. ...
पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. ...