मुंबईहून बुधवारी औरंगाबादला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धावपट्टीवरून उड्डाण घेत असतानाच तांत्रिक बिघाड झाला. या विमानात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ...
शाहरुख खान मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारत सहिष्णू आहे म्हणूनच शाहरुख खान एवढा मोठा सुपरस्टार झाला असल्याचेही ते म्हणाले. ...
चीनमधून औरंगाबादसाठी विमानसेवा सुरु केल्यास वेरुळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या चिनी पर्यटकांमध्ये वाढ होऊ शकते. चीन सरकारने या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा ...
रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे. ...
मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या ...
दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचे नियोजन केले आहे. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंतच ही भाडेवाढ लागू राहण्याची शक्यता आहे. साध्या व निमआराम सेवांसाठी १0 टक्के ...