भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल ...
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली, या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ...
येथील आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या २६ आरोपींपैकी २५ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून ...
गेले वर्षभर भाजपा व शिवसेनेमध्ये मोठा व लहान भाऊ यावरून सुरू असलेल्या संघर्षाला कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालाने पूर्णविराम न देता भाऊबंदकी कशी वाढेल, अशी फोडणी मिळाली आहे. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले. ...
तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी सोडण्यास ...
वर्षभरात आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता कुठे ७० टक्के वरिष्ठ अधिकारी सरकारचा अजेंडा राबवू लागले आहेत, तर कनिष्ठ पातळीवर फक्त ५० टक्के अधिकाऱ्यांचा ‘मार्इंडसेट’ तयार झाला आहे ...