कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती ...
खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत ...
अडवली - भुतावली परिसरातील प्रस्तावित प्रादेशिक उद्यानाच्या कार्यक्षेत्रामधील मूळ ग्रामस्थांची व खासगी वनासाठी राखीव जमीन व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. ...