पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही ...
सरकार व पोलीस दलितांचे रक्षण करण्यास कमी पडत असेल तर त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. ...
देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी ...
विविधतेत एकता जपणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच देश अखंड असून, काही छोट्या-मोठ्या घटना घडतात; पण त्याचे मोठे चित्र निर्माण केले जाते, असे ...
मुख्यालयी किंवा कामाच्या ठिकाणी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखण्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाने काढलेले परिपत्रक बेकायदा ठरवून उच्च न्यायालयाने रद्द ...
माहिती अधिकारात माहिती मागवताच ऊर्जा खात्याचे सचिव मुकेश खुल्लर यांनी स्वत: घेतलेला निर्णय बदलल्याने ५७२ कोटींची लूट थांबली, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दावे व खटले मागे घेण्यासाठी, तसेच योजनेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी बांधकाम ...
राज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम ...