अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले. ...
पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही ...
सरकार व पोलीस दलितांचे रक्षण करण्यास कमी पडत असेल तर त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. ...
देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी ...
विविधतेत एकता जपणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच देश अखंड असून, काही छोट्या-मोठ्या घटना घडतात; पण त्याचे मोठे चित्र निर्माण केले जाते, असे ...