"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
Maharashtra (Marathi News) न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली. ...
न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली. ...
राज्यातील सर्व तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली. ...
दोन सराईत मोटारसायकलचोरांना जुन्नर तालुका व इतर ठिकाणांहून एकूण २१ मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली ...
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीना यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. ...
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले. ...
पाटस (ता. दौंड) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. ...
श्री नवखंडेनाथदेवाची यात्रा झाली. २५ एप्रिल रोजी कुस्त्यांचा आखाडा झाला ...
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे असलेल्या तळ्यामधील पाण्याने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे. ...
शहरात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. ...