राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट असले तरी सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ...
येथील संभाजी ब्रिगेडच्या जिजाई प्रकाशनच्या कार्यालयाला टपालाद्वारे रासायनिक पावडर, अॅल्युमिनिअमचा रॉड तसेच धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे ...
एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रवासी करापैकी १० टक्के भांडवली अंशदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय ...
तरुणी व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. अशा सजग व जागरूक नागरिकांना शासनातर्फे एक लाखांच्या रकमेसह ...