गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे. ...
कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने ...
मधुमेह म्हटले की डॉक्टर सर्वप्रथम भात बंद करायला सांगतात. पण आता मधुमेहींनाही खाता येईल अशा भाताचे नवे वाण विकसित करून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण ...
गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेल्या येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे प्रणीत शेतकरी सहकारी विकास पॅनलने ...
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी करणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ...