ज्ञानदेव म्हणे हरिजप करणेतुटेल धरणे प्रपंचाचे... हरिपाठातील ओव्या म्हणत पंढरीच्या विठू दर्शनासाठी आसुसलेला वैष्णवांचा मेळा ...
उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे. ...
बियाण्याचे तसेच माती व पाणी नमुना तपासणी, निर्यात कृषिमालास फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे आदी प्रकारच्या १५ सेवा शासनाने निश्चित केलेल्या वेळेत पुरवण्याचे ...
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून ...
येत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, ...
प्रदीर्घ कालावधीनंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नियमित व पूर्णवेळ पीएचडी सुरू केली असून त्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत एका ...
मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी ...
गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजपा नेते संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी आता ‘एसएमएस’ मोहीम सुरू झाली आहे ...
साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने ...
मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी ...