करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत ...
सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे ...