Maharashtra (Marathi News) राज्यात पाणी टंचाइचे तीव्र संकट असतांना बदलापुरात मात्र, ८ महिन्यांपासून फुटलेली जलवाहिनी दुरूस्तच केलेली नाही. ...
आघातांमुळे ताईबाई वाघे या कातकरी समाजातील महिलेवर अक्षरश: आभाळ कोसळले आहे. ...
पाच बँकांच्या विविध एटीएममध्ये पासवर्डचा गैरवापर करीत ८० लाखांचा अपहार करणाऱ्या त्रिकुटाविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले ...
आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्या शिवाय भाजपा लढायला सिद्ध आहे,’ असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला. ...
एसटी फेरी सुरु करण्याबाबत गेले वर्षभर मागणी करुनही मुरुड आगार प्रमुख टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. ...
जंजिरा जलदुर्ग तसेच दिघी बंदराला जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण अर्थात राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे प्रवाशांची ने - आण केली जाते. ...
तालुक्यातील कुंडलिका नदीकाठी न्हावे, गोफण, शेणवई, भालगाव, यशवंतखार या ठिकाणी वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली ...
दक्षिण शहापाडा योजना बासनात गुंडाळल्यानंतर मौजे पाटणसई ते डोलवी अशा नागोठणे ते पेण दरम्यानच्या ४५ गावांना जेएसडब्ल्यू कंपनीकडून गेली २० वर्षे मोफत पाणी देण्यात येत आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रात फिरले मात्र कोकणासारखी स्वच्छता मी कुठेही पाहिली नाही, स्वच्छतेबाबत कोकणचा आदर्श साऱ्या महाराष्ट्राने घ्यावा ...