गेल्या दोन महिन्यांपासून डाळीच्या साठेबाजांनी जेवणातील वरण गायब केल्यानंतर आपला मोर्चा तांदळाकडे वळविला आहे. नवीन हंगाम सुरू होताच थेट पंजाब, हरियाणामधून तांदळाची खरेदी करून ...
केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे ...
राज्यातील सर्व कारागृहांमधील बंदिवानांसाठी जानेवारीपासून योग अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण पूर्र्ण झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येईल ...
डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक भार पडला आहे. मागील ४५ दिवसांत २७ कोटींचा अतिरिक्त भार पडला असून, वार्षिक भार हा तब्बल २१९ कोटी रुपयांचा असेल ...
शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल अशा नऊशे थकबाकीदारांनी ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी अनेक दिवसांपासून थकविली असल्याचे उजेडात आले आहे ...
जिल्ह्यातील इतर धरणांमधून उजनी धरणात पाणी आल्याखेरीज सोलापूरकडे पाणी सोडण्यात येऊ नये; असे महत्त्वाचे ठराव इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई ...