Maharashtra (Marathi News) चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले. ...
महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविणे, स्थलांतरीत किंवा नियमितीकरण करण्याची कार्यवाही तत्काळ करा. ...
परभणी जिल्ह्यातील मजूर कुटुंबियांच्या रिक्षाला एका खासगी बस जोरदार धडक दिल्याने रिक्षातील सहा जण जागीच ठार झाले. ...
राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे ...
आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले ...
दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी)चा निकाल ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी हा निकाल लागणार आहे. ...
दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातात अनेकदा हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते. ...
एसटी बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकासह एसटीचे चालक आणि वाहक ठार झाले. ...
महाराष्ट्रातील सोलापूरमधील ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीचे एकमेकांशी कनेक्शन असल्याचे पक्के दुवे अमेरिकी पोलिसांच्या हाती लागले ...
मुंबई ते दिल्ली दरम्यानचा रेल्वे प्रवास येत्या काही काळात १६ तासांवरुन १२ तासांत होणार आहे. ...