उस्मानाबाद जिल्ह्यात अनसुरडा गावात दलित-सवर्ण वाद चिघळून ग्रामस्थांनी दलित वस्तीवर हल्ला करत १२ -१३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा ...
राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा ३० हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर हा नवा द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) येत्या चार वर्षांत बांधण्यात येणार असून या मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यानचे ...
राज्यात सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था करातून (एलबीटी) व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने सरसकट सर्वांना माफी न देता ५० कोटी रुपयांपेक्षा कमी ...
याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. ...
गुरुवारी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या ‘कोमेन’ चक्रीवादळाचा जोर शुक्रवारी ओसरला आहे. मात्र असे असले तरी हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून पुढील ७२ तासांसाठी विदर्भासह ...
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान ‘उर्जा पुरस्कार २०१५’या पुरस्काराने होणार आहे. महिला सबलीकरणाचा वसा घेतलेल्या युएसके फाऊंडेशनच्यावतीने हा ...
ई-लर्निंग शालेय साहित्याच्या प्रमाणपत्रासाठी बालभारतीने लागू केलेली ओपन सोर्स संगणक प्रणालीची अट शिक्षण मंत्रालयातून शिथिल करण्यात आली. मंत्रालयामध्ये यासंदर्भात झालेल्या ...
आमदार जयंत पाटील यांनी ज्यांच्याबरोबर दोस्ती केली, त्यांच्या संस्था काढून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांच्याबाबत तसेच घडले आहे. जत येथील डफळे साखर ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेकॉर्ड केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची शहानिशा आता राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयी होऊ शकेल. प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक ...