हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळली आहे. सन २००२ च्या हिट अँड रनप्रकरण या खटल्यातील साक्षीदार गायक कमाल खानला बोलावण्याची मागणी सलमानने केली होती. ...
अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ...
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत कांचा इलाय यांनी व्यक्त केले. ...
गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे. ...
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेशबंदी असताना, शनिवारी एका तरुणीने शनिदेवाला तेल अर्पण केल्याची घटना घडली. रविवारी गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले ...
मुंबईसह संपूर्ण राज्याच्या धान्य, शेतमाल व अन्य बाजारपेठांतील उलाढालीचा कणा असलेल्या माथाडी कामगारांचे स्वत:चे घरकुल साकारण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे ...
शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रणाला मदत करणे, यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही ...