यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ...
एचआयव्ही एड्सला टाळू शकतो. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या, कंडोमचा वापर करा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात ...
मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेच्या (पेट) वेळापत्रकात बदल करत प्रशासनाने अर्ज भरण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. प्रवेश परीक्षाही ...
राष्ट्रपुरुषांची केवळ जयंती साजरी करायची, पुण्यतिथीचे कार्यक्रम करायचे नाहीत, असा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारनेच २०१२मध्ये घेतला होता. नव्या सरकारने आज एक ...
दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १३८१ सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाला. ...
राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही. ...
ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली ...
पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील ...