गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत ...
उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली ...
महाराष्ट्राला २०१९ सालापर्यंत दुष्काळमुक्त राज्य बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस आयोजित कार्यक्रमात दिली. मुंबईतील ...
जवळपास ९ हजार कोटी रुपये कर्ज घेऊन परदेशात जाऊन बसलेले विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे ब्रॅण्डस आणि ट्रेड मार्क्सवर बोली लावून पैसा वसूल करण्याच्या बँकांच्या ...
अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका ...
स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणीची इतर प्रदेशांनी टिंगलटवाळी करू नये. कुटुंबात काही वाद निर्माण झाल्यास मोठ्या भावाने जशी सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित असते तशीच भूमिका ...
इफेड्रीनप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन स्थळांची नावे पुढे येत आहेत. त्यातच गोव्याचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे ठाणे शहर पोलीसएव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा माजी संचालक ...
संकटाच्या वेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. आता देखील दुष्काळी स्थितीत फक्त शिवसेना हा एकमेव पक्ष काम करत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे ...
कोयना धरणातून कर्नाटकसाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे पाण्याची मागणी ...